ताज्या घडामोडी

कांद्यावर केंद्र सरकारने घातली निर्यात बंदी

ज्ञानेश्वर पोटे

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, लासलगांव, विंचूर, चांदवड, उमराणी आणि इतर ठिकाणी कांद्याला आज सरासरी अवघा १३००/- ते १५००/- भाव मिळाला, त्यामुळे शेतकर्यांनी लिलाव बंद पाडले. कालपर्यंत ४०००/-ते३५००/-कांद्याला दर मिळत होता.पण, केंद्र सरकारने रात्रीतून अचानक ३१ मार्च पर्यंत कांदा निर्यात बंदीचा GR काढला, त्यामुळे सर्व संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आंदोलन/निदर्शने करण्यात आली. ठिकठिकाणी रास्तारोको करण्यात आला चांदवड येथे पोलिसांकडून शेतकर्यांवर सौम्य लाठीमार करण्यात आला

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.